सायंकाळी ही कामे महिलांनी केल्यास पतीचे आयुष्य वाढते तसेच घरात चिक्कार पैसा येतो…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये आचार-विचारांना महत्त्व आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहारात काय करावे आणि काय करू नये, याच्या काही मान्यता आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळू शकतात.

ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असलेल्या वास्तूशास्त्रात याबाबत काही उल्लेख असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे तिन्हीसांज किंवा दिवेलागण सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची मानली गेली आहे.

या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये, असे सांगितले जाते.असे मानले जाते की घराच्या सुख-समृद्धीसाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजा-पाठ केले जातात.

हे छोटे-छोटे वास्तु उपाय पाळल्यास धनासोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. यासोबतच घरामध्ये माँ लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते.असे मानले जाते की घराच्या सुख-समृद्धीसाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे.

वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजा-पाठ केले जातात. हे छोटे-छोटे वास्तु उपाय पाळल्यास धनासोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

यासोबतच घरामध्ये माँ लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते. वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये तसेच संपूर्ण घरात पसरवा.

असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. सायंकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा. कारण या दिशेला पितरांचा वास असतो.

दिवा लावल्याने तो प्रसन्न होतो आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतो. रात्रभर दिवा लावणे शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावा आणि मग या दिशेला छोटा बल्ब पेटवा.

सायंकाळी झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज आणि चप्पल काढावीत कारण देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करते.

सूर्यास्तावेळी म्हणजेच तिन्हीसांजेला सांजवात केली जाते. दररोज कोट्यवधी लोकांच्या घरी देवासमोर दिवे लावले जातात.

तिन्हीसांजेला सांजवात करताना तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आजही जोपासली जाते. दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, असे म्हटले जाते.

यावेळी लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याचे मानले जाते.घराची स्वच्छता करणे आणि ती राखणे ही खूप चांगली गोष्ट आहे.

मात्र, तिन्हीसांजेला केर काढणे शुभ मानले जात नाही. कारण केरसुणीला लक्ष्मी देवीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या कालावधीत केर काढू नये, असे म्हटले जाते.

तिन्हीसांजेच्या पूर्वी केर काढून घ्यावा. अन्यथा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच मानहानी होऊ शकते, असे म्हटले जाते.

दिवसभराच्या दगदगीनंतर काही जण तिन्हीसांजेला झोपतात किंवा आराम करतात. आराम केला जाऊ शकतो. मात्र, आडवे होऊ नये किंवा झोपू नये, असे सांगितले जाते.

ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची आहे, त्यामुळे या वेळी झोपल्याने प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर तुळशीची पाने खुडू नयेत,

या वेळी तुळशीच्या पानांना स्पर्श करू नये. सायंकाळी किंवा रात्री तुळशीची पाने हवी असल्यास दिवसा काढून घ्यावीत, असे सांगितले जाते.

सायंकाळी दारात भिक्षुक आला, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये, असे म्हटले जाते. तसेच तिन्हीसांजेला घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये.

ही वेळ लक्ष्मी देवीच्या आगमनाची मानली गेली असल्यामुळे मुख्य दरवाजा खुला ठेवावा.

यामुळे लक्ष्मी देवी घरात येऊ शकते, अशी मान्यता आहे. अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊन निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *