रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला या स्वामींच्या 2 ओळी, रात्रीतून नशीब चमकेल 101%…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, रोज रात्री झोपताना तसेच तुम्ही कोणतेही नवीन कार्य करत असाल, नवीन कार्य हाती घेतलेले असाल, कामानिमित्ताने बाहेर पडत असेल अशावेळी हा मंत्र जरूर बोला.

या मंत्राच्या त्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी घाबरणे बंद करा. तुमची मेहनत फळास येईलच यावर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. त्यासाठी स्वामी नाम मुखात असू द्या.

अनेकदा असे होते की आपण कुठेतरी पैसे ठेवतो पण ते पैसे आपल्याला आठवत नाही. या मंत्राचा उच्चार केल्याने आपल्याला ते पैसे सुद्धा आपले लागतील. आपल्या सर्व आर्थिक समस्या लवकर संपू लागेल आणि पैसा घरामध्ये येऊ लागेल.

हा मंत्र माता महालक्ष्मी यांच्याशी जोडला गेलेला आहे.माता महालक्ष्मी धनाची देवता आहे आणि ज्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीवर सदैव धनसंपदा बरसत असते.

अनेक वेळा आपण एखादे कार्य करत असतो पण अशी काही एखादी घटना घडते त्यामुळे ते कार्य व्यवस्थित होत नाही फक्त या मंत्रांच्या उच्चाराने ते कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडण्यास मदत होणार आहे.

या मंत्राचा उच्चार जर आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी जमिनीवर आसन अंथरून स्वच्छ हात पाय धुवून शुद्ध भावनेने तुमच्या आवडत्या देवाचे स्मरण करून पूर्ण श्रध्दा पूर्वक उपाय करायचा आहे आणि कोणतेही नवीन कार्य हाती घेणे आधी फक्त नऊ वेळा या मंत्राचा उच्चार व जप करायचा आहे.

मंत्र पुढील प्रमाणे आहे.ओम नमो श्री सर्वसिद्ध स्वामी समर्थाय नमः, सर्व अरिष्ट निवारणाय नमः, सर्व कार्य सिद्धी कराय ममः, मनोवांचीत फल प्रदाय काय…हा मंत्र जप 21 वेळा करायचा आहे. हा मंत्र जप करताना आपल्याला खाटेवर ,पलंगावर व सोप्यावर बसून न करता जमिनीवर बसून करायचा आहे.

हा मंत्र जप झाल्यानंतर जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचे आहे. या मंत्र जपा नंतर तुम्हाला लवकरच सकारात्मक बदल घडून लागताना दिसणार आहे.

हा उपाय केल्याने तुम्ही जे काही कार्य करणार आहात कोणतेही नवीन कार्य हाती घेतले आहे व कार्य करू इच्छित आहात ते कार्य पूर्णपणे संपूर्ण होणार आहे आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे.

आणखीन एक गोष्ट करायची ती म्हणजे पूजेच्या दुकानात हिरवा कापूर मिळतो जो अतिशय शुद्ध असतो नाही मिळाला तर भीमसेनी कापूर घेऊन या.

आणि तो कापूर सायंकाळी 7.15 वा. न चुकता रोज घरातील देवघरात ओवाळावे नंतर घरातील सर्व ठिकाणी फिरवा. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जाईल.

हा उपाय करताना आपल्याला एक विशिष्ट काळजीसुद्धा घ्यायची आहे या उपाय याबद्दल आपल्या घरातील सदस्यांना माहिती द्यायची आहे.

अन्य बाहेरील कोणत्याही सदस्याला आपण हा उपाय करत आहोत याबद्दल वाच्यता करायची नाही अन्यथा या उपायाचे आपल्याला हवे तेवढे फळ प्राप्त होणार नाही म्हणून हा उपाय करणे याबद्दल गुप्तता पाळा.

करत रहा.यश हे सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न व हे शास्त्रीय उपाय करत रहा, धीर सोडू नका अडकलेली कामेच नव्हे तर तुम्हाला अचानकपणे धनलाभ देखील होऊ शकतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!