नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यात मनुष्याला बरच काही शिकवले. भक्ती काय असते, ती कशी केली जाते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की, सच्च्या मनाने व भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात.
त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण, जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, ती व्यक्ती दोलायमान मनःस्थितीत आहे.पूजा करताना का येतात आपल्या डोळ्यात अश्रू, का येते जांभळी, का वाटते आपल्याला झोप आल्यासारखे, किंवा शिंका येते,
हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहे का? मनाची दोलायमान अवस्था सुरू होणे,व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत. पूजेत त्याचे लक्ष नाही विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही,
जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करीत आहात तर तुम्हाला जांभळी किंवा झोप येऊ शकते,देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुराणांत असे सांगितले गेले आहे की,
जर पूजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहेत. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पुजेत मग्न झाला असाल,
देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असे म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहेत. जी तुमच्या खुशी मुळे अश्रूंचा रूपात बाहेर येत आहे.
भक्तहो महत्त्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते.नकारात्मकता असणे काही वेळा असे बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले
अश्रू जांभई याचे एक कारण म्हणजे तुमच्या तरी नकारात्मकता असू शकते. जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जडत्व वाटू लागते.
आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होऊ लागतो. जर तुम्हालाही अशी संकेत मिळाली असतील तर ही माहिती खूप महत्वाची ठरेल. अशाच काही संकेतांबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्हाला ध्यान करताना ही संकेत मिळाली तर समजून घ्या की देवाला तुम्हाला काही सांगायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे. जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात
आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटले आहे हे देवाचे लक्षण आहे. यावेळी, आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे.
अशा वेळी, देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते. बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाहीत आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात, परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
जेव्हा तुम्ही पूजा करता आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा.
तसेच, पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास, असे मानले जाते की तुमच्या विवेकाची दुष्टता शुद्ध होत आहे आणि तुमचा विवेक शुद्ध होत आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.